Thursday, January 2, 2020

Mahurgad Bhakt (माहूरगड भक्त ) mahur temple

माहूरगड भक्त:-

 नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.
Mahurgad Bhakt
Mahurgad Bhakt

माहूरगड भक्त :-


माहूरगड हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.

माहूरगड भक्त :- दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)

[संपादन]

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Mahurgad  Bhakt
Mahurgad Bhakt

माहूरगड भक्त :-

एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .

माहूरगड भक्त :-

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.!! तसेच कालांतराने माहूर ला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आई चे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे "माहूर " असे संबोधले जाऊ लागले


Mahurgad Bhakt
Mahurgad Bhakt



माहूरगड भक्त :-
 गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स. 1546 मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर अंकित केला आहे. हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे.
हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्यात प्रवेशव्दासर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.
दक्षिणाभिमुख चांदीने मडविलेल्यात प्रवेशव्दारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश करतो. रेणुकेच्या विविध पुजा-अर्चनेने व पुजाऱ्याच्या गाभाऱ्यातील मंत्र विधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते.तद्वतच तेला तुपाच्या नंदादीपामुळे वातावरण प्रसन्न होते.जेंव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेला रेणुकेच्या तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते.
तेंव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल आपले चित्त केंद्रीत करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनैन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमुर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबुल आहे. हजारो सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तवेधक - भेदक नजर सरळ आपल्या –हदया मध्ये जाते.

All Indian journey 
Renuka devi photos

Wednesday, January 1, 2020

Renuka Matha Temple

Renuka matha temple

माहूर, ज्याला माहूरगड म्हणून ओळखले जाते ते महाराष्ट्रातील एक धार्मिक स्थळ आहे.? रेणुका हे येल्लम्मा म्हणून देखील ओळखले जातात जे विश्वाची माता किंवा जगदंबा आहेत. येल्लम्मा हा कालीचा एक अवतार आहे जो अहंकाराच्या विधानाचे प्रतीक आहे आणि तसेच मुलांसाठी करुणा दर्शवितो. माहूर हे रेणुकाचे जन्मस्थान आहे. माहूरमधील अनुसाया आणि कालिका ही बरीच मंदिरे आहेत परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रेणुका देवी मंदिर. मंदिर पोहोचण्यासाठी चांगले कनेक्ट होत आहे, तेथून जाण्याचा सर्वात सोपा मार्ग रस्त्याने आहे, आणि तेथे उड्डाणे आणि उड्डाणे देखील उपलब्ध आहेत. संपूर्ण मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.महूर परशुराम देवी रेणुका आणि देवी दत्तात्रेय, जो अनुसाया देवीचा मुलगा होता, यांचे जन्मस्थान आहे. महाराष्ट्राचे शक्तीपीठ प्रथम आहेत - तुळजापूर भवानी प्रकट, द्वितीय - कोल्हापूर प्रकट महालक्ष्मी, तिसरा - माहूर प्रकट करणारा महामाया आणि अर्धा - रेणुका आणि सप्तशृंगी जगदंबा प्रकट करतो. अंबे जोगाई आणि औंध या भागातील सेवराल शक्तीची मंदिरे आहेत. माहूरमध्ये इतर अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी कालिका मंदिर आणि अनुसाया मंदिर आहे. सर्वात प्रमुख म्हणजे रेणुका देवी. मंदिर.

Renuka matha temple

इतिहास

माहूर, ज्याला माहूरगड म्हणून ओळखले जाते ते महाराष्ट्रातील एक धार्मिक स्थळ आहे.? रेणुका हे येल्लम्मा म्हणून देखील ओळखले जातात जे विश्वाची माता किंवा जगदंबा आहेत. येल्लम्मा हा कालीचा एक अवतार आहे जो अहंकाराच्या विधानाचे प्रतीक आहे आणि तसेच मुलांसाठी करुणा दर्शवितो.

Renuka matha temple

 माहूर हे रेणुकाचे जन्मस्थान आहे. माहूरमधील अनुसाया आणि कालिका ही बरीच मंदिरे आहेत परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रेणुका देवी मंदिर. मंदिर पोहोचण्यासाठी चांगले कनेक्ट होत आहे, तेथून जाण्याचा सर्वात सोपा मार्ग रस्त्याने आहे, आणि तेथे उड्डाणे आणि उड्डाणे देखील उपलब्ध आहेत. संपूर्ण मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.

Renuka matha temple

महूर परशुराम देवी रेणुका आणि देवी दत्तात्रेय, जो अनुसाया देवीचा मुलगा होता, यांचे जन्मस्थान आहे. महाराष्ट्राचे शक्तीपीठ प्रथम आहेत - तुळजापूर भवानी प्रकट, द्वितीय - कोल्हापूर प्रकट महालक्ष्मी, तिसरा - माहूर प्रकट करणारा महामाया आणि अर्धा - रेणुका आणि सप्तशृंगी जगदंबा प्रकट करतो. अंबे जोगाई आणि औंध या भागातील सेवराल शक्तीची मंदिरे आहेत. माहूरमध्ये इतर अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी कालिका मंदिर आणि अनुसाया मंदिर आहे. सर्वात प्रमुख म्हणजे रेणुका देवी.

Renuka matha temple

Renuka matha photo
Renuka Matha
Renuka Matha 

Renuka Matha
Renuka Matha

Renuka Matha
Renuka Matha

Renuka Matha
Renuka Matha

Renuka Matha
Renuka Matha

Renuka Matha
Renuka Matha

Renuka Matha
Renuka Matha

Mahurgad In Nanded Maharashtra

माहुरगड के नाम से जाना जाने वाला माहूर गांव महाराष्ट्र के मराठवाड़ा क्षेत्र में नादेड़ जिले के किनवट शहर से 40 किलोमीटर उत्तर-पश्चिम में बसा है. पहले माहौर एक बड़ा शहर था और दक्षिणी बेरार का एक सूबा भी. यहां सह्याद्रि पहाड़ियों के पूर्वी छोर पर स्थित है एक पुराना किला जिसे माहूर किले के नाम से जाना जाता है. 

माहुरगड Photos 


Mahurgad
Mahurgad
Mahurgad

Mahurgad  

Mahurgad

Mahurgad  

Mahurgad

Mahurgad  

Mahurgad
Mahurgad 

यह किला बहुत पुराना है. ऐसा माना जाता है कि इस किले का अस्तित्व यादवों के शासन काल में आया. इसके बाद इस किले पर कई शासकों ने राज किया जिनमें गोंडा, ब्राह्मण, आदिलशाही और निजामशाही ने शासन किया. सबसे अंत में मुगलों और उनकी जागीरदारों का इस पर शासन रहा. यह किला तीनों ओर से पैनगंगा नदी के घिरा हुआ है.
यह किला आसपास स्थित दो पहाड़ियों के शिखर पर बना है. इसमें दो मुख्य द्वार हैं- एक दक्षिण की ओर है और दूसरा उत्तर की ओर. किले की हालत अब दयनीय हो गई है. लेकिन उत्तर की दिशा वाला द्वार फिर भी ठीक-ठाक स्थित में है. किले के अंदर एक महल, एक मस्जिद, एक अन्नभंडार, एक शस्त्रागार आदि बने हुए हैं हालांकि अब ये खंडहर हो चुके हैं. किले के मध्य में एक बड़ा सा टैंक है जिसे आजला तालाब कहते हैं.
डेक्कन के उत्तर से मुख्य रास्ते पर स्थित होने के कारण माहुरगड का एक लंबा इतिहास है. यहां बहुत सारे ऐसे प्रमाण हैं जो ये दिखाते हैं कि माहूर जिसे पहले में मातापुर कहते थे सतवंश और राष्ट्रकूट के समय एक बहुत ही महत्वपूर्ण स्थान था. पास की पहाड़ी पर यादव नरेश ने रेणुका मंदिर का निर्माण कराया.

Mahurgad
Mahurgad















Mahurgad
Mahurgad
गोंड शासन की समाप्ति के बाद, 15वीं सदी में माहूर ब्राह्मणों के कब्जे में आ गया और उन्होंने एक ‘सूबा’ बनाया. 16वीं शताब्दी में सामरिक दृष्टि से मुख्य केंद्र बने माहूर में निजामशाही और आदिलशाही और इमादशाही शासकों के बीच झड़प होनी शुरू हो गई.
इसके बाद सत्रहवीं सदी के शुरुआत में माहौर मुगल शासकों को हिस्सा हो गया और अपने सूबेदारों की बदौलत वे शासन करने में सफल रहे.
जब शाहजहां ने अपने पिता जहांगीर के खिलाफ बगावती तेवर अपना लिए तो उसने माहौर किले में पत्नी और बच्चों के साथ शरण ली. इसमें शाहजहां का 6 साल का बेटा औरंगजेब भी साथ था.
क्या-क्या देखें- 
माहुरगड रेणुका देवी
माहुरगड गांव से लगभग दो किलोमीटर की दूरी पर रेणुका देवी का मंदिर है जो एक पहाड़ी पर बना हुआ है. इस मंदिर की नीव देवगिरी के यादव राजा ने लगभग 800 साल पहले डाली थी. दशहरा के अवसर पर यहां एक पर्व आयोजित किया जाता है और देवी रेणुका की पूजा की जाती है. देवी रेणुका परशुराम की मां और भगवान विष्णु का अवतार मानी जाती हैं. मंदिर के चारों तरफ घने जंगल हैं. जंगली जानवरों को यहां घूमते हुए देखा जा सकता है.

कैसे पहुंचेः- 
सड़क मार्ग- माहुरगड किला महाराष्ट्र के नांदेड जिले में स्थित है और यह आसपास के अनेक शहरों से सड़क मार्ग से जुड़ा हुआ है. माहूर किले तक बस से पहुंचने के लिए सबसे पास का बस स्टेशन माहौर है. माहौर बस स्टेशन से 2 किलोमीटर दूर राष्ट्रकूट काल के समय के पहाड़ी को काटकर बनाए गए दो हाथीनुमा गुफा देखने को मिलते हैं. राज्य परिवहन की बसें और अनेक निजी वाहन मुंबई, पुणे, हैदराबाद आदि शहरों से नांदेड के लिए नियमित रूप चलती हैं.
रेल मार्ग
इसके अलावा सबसे नजदीकी रेलवे स्टेशन किनवट (Kinwat) है. इसके अलावा नांदेड रेलवे स्टेशन मुंबई, पुणे, बंगलुरू, दिल्ली, अमृतसर, भोपाल, इंदौर, आगरा, हैदराबाद, जयपुर, अजमेर, औरंगाबाद और नासिक आदि शहरों से रेलगाड़ियों के माध्यम से सीधा जुड़ा हुआ है.
वायु मार्गहवाई जहाज से यहां पहुंचने के लिए सबसे निकट हवाई अड्डा नांदेड़, मुंबई और नागपुर हवाई अड्डा है.